पिक विमा २०२६: महाराष्ट्रातील २४०० कोटी वाटप | जिल्हानिहाय लेटेस्ट अपडेट
नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी दिलीप पाटील, औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये पिक विमा वाटप ची चर्चा जोरात आहे. एप्रिल २०२६ मध्ये खरीप २०२५ आणि मागील थकीत दाव्यांची रक्कम राज्यात २४०० कोटी रुपयांपर्यंत टप्प्याटप्प्याने (batch-wise) शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा होत आहे. अनेक शेतकऱ्यांना १७,५०० ते ४६,००० रुपये प्रति हेक्टरपर्यंत रक्कम मिळत आहे. … Read more